रेघोटी
हातात पेन्सील मांडीवर पाटी , पहिलीच अवतरली ती होती रेघोटी !
Wednesday, 30 March 2011
प्रत्येकीच्या आयुष्यात असं
एकदा तरी होत...
अवचित कोणी येऊन
मन चोरून नेतं,
एका शांत निवांत संध्याकाळी
हूरहुर लावून जातं,
हळूच येऊन कोणीतरी
जगण्याला अर्थ देऊन जातं
कळीच फूल व्हाव ना अगदी तसचं
"ती "च जीवन उमलुन जातं ......
...
रेश्मा अपटे
1 comment:
नागेश देशपांडे
13 April 2011 at 10:02
सुंदर कविता आहे...
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
सुंदर कविता आहे...
ReplyDelete